WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
anyror rural land record

anyror rural land record महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे 1956 पासून जप्त करण्यात आलेल्या जमिनी आता मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ होणार असून त्यांच्या दशकापूर्वीच्या मालकीचा हक्क परत मिळणार आहे.

जमिनीच्या इतिहास महाराष्ट्र राज्यात 1956 साली जमीन महसूल अधिनियम लागू करण्यात आला या कायद्यानुसार राज्य शासनाला कृषी जमिनी जप्त करण्याचा अधिकार होता त्यानुसार राज्यात अनेक जमिनी जप्त करण्यात आल्या या जप्त केलेल्या जमिनीचा वापर शासनाने विविध योजनांसाठी केला मूळ मालकांना परत जमिनी मिळण्याचा निर्णय आता शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत या जप्त केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

anyror rural land record

👉जमीन परत मिळवण्यासाठी क्लिक करा👈

जमिनीच्या मूळ मालकांना परत मिळणार जमीन

anyror rural land record या निर्णयानुसार 1956 पासून जप्त करण्यात आलेल्या सर्व जमिनी त्यांच्या मूळ मालकांना परत दिल्या जाणार आहेत.
जमिनीच्या हस्तांतरण या नियमानुसार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना त्या जमिनीच्या हस्तांतर करण्याच्या आदेश आले आहेत.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून त्या जमिनी मूळ मालकांना परत दिल्या जाणार आहेत.

हे ही पाहा : मोफत वीज आणि 50 हजार रुपये

शासनाचा उद्देश

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा उद्देश स्पष्ट आहे या जमिनी 1956 पासून शासनाकडे होत्या.
आता या मूळ मालकांना त्यांची मालकी हक्काची जमीन परत मिळणार आहे.
त्यामुळे त्यांच्या दशकापूर्वीच्या हक्काला न्याय मिळणार आहे.
1956 च्या कायद्यानुसार जप्ती 1956 साली लागू झालेला जमीन महसूल कायद्यानुसार शासनाला कृषी जमिनी जप्त करण्याचा अधिकार होता त्यानुसार अनेक जमिनी जप करण्यात आल्या होत्या आता त्या जमिनी मूळ मालकांना परत मिळणार आहेत.

“या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

जमिनी परत मिळण्याचा लाभ

या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ होणार आहे.
त्यांची मालकी हक्काची जमीन परत मिळणार आहे. anyror rural land record
अनेक लोकांनी त्या जमिनी खरेदी केल्या होत्या आता त्यांच्या व्यवहारांवर परिणाम होणार नाही.

हे ही पाहा : मधमाशी पालन करा अन् मालामाल व्हा! अर्ज सुरु 2024

जमिनीच्या व्यवहार रद्द

या जप्त जमिनीच्या व्यवहारात करण्यात आले आहेत त्यामुळे या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होतील.
मूळ मालकांना परत जमिनी मिळणार असल्याने त्यांची मालकी हक्क पुन्हा कायम राहील.

पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपयांचा निधी तयार करा

जमिनी परत मिळवण्याची ची प्रक्रिया

anyror rural land record या जमिनी परत मिळण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबवली जाणार आहे.
त्यांच्याकडून मूळ मालकांना त्यांच्या जमिनी परत दिला जाणार आहेत.
त्यामुळे मूळ मालकांना काही कागदपत्रे सादर करावे लागतील.
महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय अनेक नागरिकांसाठी मोलाच ठरणार आहे.
1956 पासून जप्त होऊन शासनाकडे असलेल्या या जमिनी आता मूळ मालकांना परत मिळणार आहे.
या निर्णयामुळे दशकापूर्वीच्या मालकांना न्याय मिळणार असून त्यांच्या मालकी हक्काला पुन्हा कायम ठेवण्यात येणार आहे.

हे ही पाहा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!